कोरोना काळातील शिक्षण निबंध मराठी | Corona Kalatil Shikshn Nibandh.

 कोरोना काळातील शिक्षण निबंध मराठी | Corona Kalatil Shikshn Nibandh.कोरोना काळातील शिक्षण हे प्रत्येकाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा सहशिक्षण ठरलेला गेलेला असल्यामुळे कोरणा ही एक महत्त्वाची प्रत्येकाच्या दृष्टीने प्रचंड मोठी महामारी होती आणि या कोरोनाच्या महामार्ग च्या काळामध्ये पूर्णपणे सर्व जे संचार होता तो ठप्प होतात त्यामुळे प्रत्येकाला एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म मिळालेला होता आणि त्याचे माध्यमातून प्रत्येकाचे शिक्षण आणि नोकरी व्यवसाय होते त्यामुळे संचार बंदी हे कोरमा च्या काळामध्ये पूर्णपणे ठप्प झालेली होती त्यामुळे शिक्षण हे वेगवेगळ्या ऑनलाइन माध्यमांच्या प्लॅटफॉर्मवर वरती उपलब्ध होत होते आणि त्याच दृष्टीने शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्यांना शिकवत होते शिक्षण काळामध्ये शैक्षणिक दृष्टी मध्ये आपल्याला कोरोना च्या काळामध्ये प्रत्येक शिक्षकाला वेगवेगळ्या दृष्टीने ऑनलाइन प्लेट फार्म मिळाल्यामुळे इन प्लेटफार्म मधले प्रत्येक शिक्षकाला विद्यार्थ्याला एक वेगळी कलाटणी मिळाली होती आणि वेगळ्या कलाटणी प्रत्येकाच्या एक वेगळे प्रत्येकाला अनुभव आलेले आढळून आलेले आहेत.

कोरोना काळातील शिक्षण निबंध मराठी


कोरोना काळातील शिक्षण निबंध मराठी | Corona Kalatil Shikshn Nibandh.


 कुरूना काळामध्ये प्रत्येकासाठी खूप महत्त्वाची अशी महत्त्वाकांक्षा निर्णय प्रत्येकाला घ्यावे लागले आत्मनिर्भर बनवण्यासाठी करून हा म्हणणारे प्रत्येकासाठी खूप महत्त्वाकांक्षी ठरलेली इं गेलेली आहेत कोरूना covid-19 हे प्रत्येकाच्या दृष्टीने खूप आत्मनिर्भर बनविण्यासाठी आलेली महामारी असं म्हणता येईल मोठ्या प्रमाणावर तीही महामारी आलेली होती त्यामुळे आरोग्य दृष्टीने प्रत्येकाला प्रत्येकाच्या दृष्टीने प्रत्येकाला कोठे ना कोठे गुडघे टेकावे लागले आहेत आणि कोठे ना कोठे प्रत्येकाला कोणाचे नाही कोणाची गरज लाभलेली आहे त्यामुळे म्हणतात ना सीमेवर जवान आणि शेतीमध्ये किसान हे महत्वाचे व्यक्तिमत्व प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचे ठरलेले आहे सर्व व्यवहार ठप्प होते पण शेती हा एक अशी होती की ती पुर्णपणे चालू होती महामारी च्या काळामध्ये म्हणजे मोठ्या इतिहास मोठा प्लेटफार्म मारामारीच्या काळामध्ये सर्वांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा ठरला गेलेला होता त्यामुळे या पिकाच्या दृष्टीने वेगवेगळी प्रत्येकाला कलाटणी मिळाली होती पण प्रत्येक शेती आणि शेती पिकावर ती शेतीमध्ये पीक होती त्या पिकांना मामारी मध्ये एक होती त्यामुळे शेती आणि शेती पिकविणारा अन्नदाता हेच मोठ्या प्रमाणावर ती एक महत्त्वाकांक्षा आपल्याला सर्वांसाठी अन्नदाता म्हणून ओळखला गेलेला शेतकरी आहे त्यामुळे शेती आणि शेतकरी ही एक उत्कृष्ट जगातील जागतिक दर्जाचा एक स्वतंत्र उद्योग व्यवसाय असून या उद्योग व्यवसायाला एक उत्कृष्ट दर्जा लाभलेला आहे.


 ऑनलाइन पद्धतीने प्रत्येक शिक्षकाला विद्यार्थ्यांना शिकवणं महत्त्वाचं ठरलं गेलेलं होतं कोरोना महामारी च्या काळामध्ये कारण समूह पद्धतीने शिकवणं खूप मोठ्या प्रमाणावर ती बंदच केले होते त्यामुळे ऑनलाइन शिक्षण पद्धती या करुणा महामारी च्या काळामध्ये प्लेटफार्म मध्ये आपल्या सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरले गेले त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ती मीटिंग असेल गुगल प्लेटफार्म प्लेटफार्म या पद्धतीने या वेगवेगळ्या ऑनलाइन सोशल मीडियाचा प्लॉट फार्मच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याला शिकण्याच्या संधी उपलब्ध करून दिलेले होते आणि प्रत्येक विद्यार्थ्यांचे नुकसान टाळावे व या दृष्टीने शिक्षणाचे सुधा कावड प्रत्येकासाठी वेगवेगळे दर्जाची खुलत ठेवलेली गेलेली होती त्यामुळे प्रत्येकाच्या दृष्टीने शिक्षण घेणे आणि शिक्षण ते उदयन खूप महत्त्वाचं होतं ऑनलाइन शिक्षण पद्धती ही मोठ्या प्रमाणावर ती ओन उदयास आली आणि या उदयास आलेल्या ऑनलाइन शिक्षण पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणावर ती शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने एक जबाबदारीचं व्यक्तिमत्व लाभलेला गेलेलं होतं त्यामुळे विद्यार्थी वर्गाने ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा अभ्यास करून एक उत्कृष्ट दर्जा प्रत्येकासाठी ऑनलाइन प्लेटफार्म आलेला दिसला गेला त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ती ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रत्येक शिक्षक विद्यार्थी असलेल्यांना महत्त्वाचा दर्जा लाभला गेलेला आहे त्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या दृष्टीने ऑनलाईन दर्जा आणि त्यामुळे त्यांना प्रत्येक व्यक्तिमत्त्व हे प्रत्येकाच्या दृष्टीने आरोग्य दृष्टी असेल हे लाभले खूप महत्त्वाचा आहे.


 ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे युट्युब असेल गुगल असेल असे या प्लेटफार्म मूर्ती विद्यार्थ्यांना शिकवल्या गेल्यामुळे मोठ्या प्रमाणावर तिची शिक्षण पद्धती होती ती अडचण दूर होत गेली त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अडचणी होत्या त्या अडचणी लगेच सोडवता आल्या त्यामुळे अडचणी आणि फायदे तर झाले झाले पण ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे फायदा तर होतच असतात त्यामुळे फायदा बरोबर ऑनलाइन शिक्षण पद्धतीने तोटे सुद्धा होत गेले त्यामुळे असंख्य विद्यार्थ्यांना मोबाईलचा वापर करता येत नव्हता त्यांच्या जवळ मोबाईल नसल्यामुळे त्यामुळे ऑनलाइन शिक्षण पद्धती त्यांच्यापासून खूपच दूर होत गेली त्यामुळे शिक्षण हे त्यांच्यापासून ऑनलाइन काळामध्ये दूरच राहिलेले त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण म्हणजे काय आहे ते समजलं गेलं नाही त्यामुळे मोबाईल नसल्यामुळे त्यांच्या पर्यंत ऑनलाईन शिक्षण पद्धती त्यांच्यापर्यंत पोचली गेली नाही 



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने